महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकद्वारे केलेले संबोधन आणि त्यानंतर केंद्र व राज्यातील संघर्ष विकोपाला जाऊन तो ट्विटरवर आल्याचे दिसून येतो. यामध्येच तीन महत्त्वाच्या पक्षांनी मिळून महाराष्ट्रात स्थापन केलेल्या सत्तेसंदर्भात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे वक्तव्य समोर आले आहे.
Noise and mayhem, can at best, bring disruptive elements in front of all,
however, they certainly cause the disrupters to lose respect as well as delay the expected response to the questions at hand.
पक्षीय आणि संसदीय राजकारणात नेहमी आपल्या पक्षाशी विसंगती आणि लोकसभेमध्ये अल्प उपस्थिती यामुळेच की काय २०१९ च्या निवडणुकीत राजेंच्या मतांमध्ये घट झाली. आपल्या विशेष शैलीमुळे युवकांमध्ये प्रसिद्ध असणाऱ्या उदयनराजेंनी किंवा या जिल्ह्यावर कायम आपली सत्ता गाजविणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीने येथील युवकांसाठी काय प्रयत्न केले, असा प्रश्न जनता विचारताना दिसत आहे.
ज्या राज्यात विधानसभेचा विरोधी पक्ष नेताच सत्तारूढ पक्षाला जाऊन मिळतो, त्या देशात सरकारवर दबाव निर्माण करण्याची अपेक्षा कोणाकडून आणि का ठेवायची हा एक मुख्य प्रश्न जनतेला पडल्यावाचून राहत नाही.